Narayan Rane : 'नावात काय नसते, गुणवत्तेत असते, राजकारण संपवून कोकणाबरोबच महाराष्ट्रासाठी...'; काय म्हणाले नारायण राणे?

MP Narayan Rane : "दरडोई उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज दरडोई उत्पन्नात रत्नागिरी खूप मागे आहे. हे प्रमाण वाढवायला पाहिजे, याकरिता महिला उद्योजक देखील वाढले पाहिजेत."
MP Narayan Rane
MP Narayan Raneesakal
Updated on

साडवली : आपण राजकारण संपवून कोकणाबरोबच महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करूया, असे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी देवरुख येथे केले. खासदार नारायण राणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त काल दुपारी देवरुखातील मराठा भवन येथे आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com