टीम इंडिया Asia Cup मध्ये खेळणार की नाही? BCCI आता म्हणते वृत्त खोटे, आम्ही अजून न खेळण्याचा विचार केलेला नाही!

BCCI Denies Asia Cup Exit Rumours : आशिया कप स्पर्धेतून माघार घेण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.
BCCI Denies Asia Cup Exit Rumours
BCCI Denies Asia Cup Exit Rumoursesakal
Updated on

BCCI statement on Asia Cup exit : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आशिया कप स्पर्धेतून माघार घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टीने हा बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक असल्याचं बोललं जातं आहे. मात्र, बीसीसीआयने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com