सेलिब्रेशन 'जीवघेणं' होऊ नये, BCCIने उचलली कठोर पावलं; IPL टीमसाठी गाइडलाइन्स

IPL 2025 : RCBने विजेतेपद पटकावल्यानंतर काढलेल्या रॅलीत चेंगराचेंगरीची घटना घडली होती. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी बीसीसीआयने कठोर पावले उचलली आहेत.
BCCI Issues Strict Guidelines for IPL Celebrations
BCCI Issues Strict Guidelines for IPL Celebrations Esakal
Updated on

आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने विजय मिळवत तब्बल १८ वर्षांनी पहिलं वहिलं विजेतेपद पटकावलं. या विजयानंतर आरसीबीने बंगळुरूत विजयी रॅली काढली. पण या रॅलीला चेंगराचेंगरीच्या घटनेनं गालबोट लागलं. ११ जणांचा या रॅलीत चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला होता. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी बीसीसीआयने कठोर पावले उचलली आहेत. काही गाइडलान्स तयार केल्या असून आयपीएल जिंकल्यानंतर कोणताही कार्यक्रम किंवा रॅलीसाठी बीसीसीआयकडून संघांना परवानगी घ्यावी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com