BCCI Update : क्रिकेटपटूंच्या मनमानीला आता लगाम! सामने निवडीचे अधिकार संघ व्यवस्थापनाकडेच; बीसीसीआयचे संकेत

Indian Cricket : सिराजच्या सातत्यावरून प्रेरणा घेत बीसीसीआयने सामना निवडीवरील खेळाडूंच्या मर्जीवर बंदी घालून निर्णयाचा अधिकार संघ व्यवस्थापनाकडे दिला आहे.
BCCI Update
BCCI UpdateSakal
Updated on

नवी दिल्ली : क्रिकेटपटूंच्या मनमानीला आता लगाम लावण्यात येणार आहे. बीसीसीआयकडून याबाबतचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे यापुढे क्रिकेटपटूंच्या सामने निवडीचा अधिकार आता संघ व्यवस्थापनाकडेच असणार आहे. याचाच अर्थ सामन्यांच्या निवडीबाबत क्रिकेटपटूंच्या मर्जीला चाप लावण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com