Asia Cup 2025: भारतीय संघ निवडीचा पेचप्रसंग; आशियाई करंडकासाठी खेळाडूंमध्ये चुरस, समितीचा कस लागणार

Indian Squad: आशियाई टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड समिती शेवटच्या टप्प्यात आहे. शुभमन गिल, श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वालसह खेळाडूंचा निवड पेचप्रसंग उभा आहे.
Asian Cricket Cup 2025
Asian Cricket Cup 2025sakal
Updated on

मुंबई : आशियाई क्रिकेट करंडकाची (टी-२० प्रकार) रंगत ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात भारतीय संघाची वरिष्ठ निवड समिती टीम इंडियाची निवड करणार आहे, मात्र निवड समिती सदस्यांसमोर भारतीय संघ निवडीचा मोठा पेचप्रसंग असणार आहे. शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर हे खेळाडू आता उपलब्ध असल्यामुळे अंतिम संघात कोणाला संधी देण्यात येईल हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com