T20 World Cup नंतर टीम इंडिया WTC ट्रॉफी जिंकणार का? जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सद्यस्थिती काय?

India scenario to reach WTC 2025-27 final : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला... भारताने सलग तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची ट्रॉफी त्यांना खुणावतेय.. पण, WTC FINALमध्ये पोहोचणे भारताला शक्य आहे का?
CAN TEAM INDIA WIN WTC AFTER T20 WORLD CUP? CURRENT POSITION EXPLAINED

CAN TEAM INDIA WIN WTC AFTER T20 WORLD CUP? CURRENT POSITION EXPLAINED

esakal

Updated on

Current World Test Championship points table India position : २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी अन् २०२६ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप... भारतीय संघाने सलग तीन आयसीसी स्पर्धा जिंकून क्रिकेट जगतात स्वतःचा वेगळा दबदबा निर्माण केला आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय मोक्याच्या क्षणी कच खाणारा, ही ओळख आता पुसली गेली आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं जेतेपद कायम राखल्यानंतर टीम इंडियाला आता चौथ्या आयसीसी स्पर्धेचे वेध लागले आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७ जिंकेल असे स्वप्न पडू लागले आहे. भारतीय संघाला हे शक्य आहे का?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com