Gautam Gambhir: गंभीर, गिलने सामनाधिकाऱ्यांचा इशारा धुडकावला; पाचव्या कसोटीत षटकांची गती कमी असल्याने चार गुणांची झाली असती कपात

Shubman Gill: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत विजयासाठी गौतम गंभीर व शुभमन गिल यांनी आयसीसीच्या इशाऱ्याला न जुमानता धीम्या षटकगतीचा धोका पत्करला. अखेरीस भारताने सहा धावांनी मालिका बरोबरीत सोडवली.
Gautam Gambhir
Gautam Gambhirsakal
Updated on

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातील अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या पाचव्या दिवशी मैदानात उतरत असताना भारतीय संघ कात्रीत सापडला होता, पण प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांनी आयसीसी सामनाधिकाऱ्यांचा इशारा धुडकावला आणि विजयासाठीच प्राधान्य द्यायचे, हे निश्चित केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com