Sunil Gavaskar: भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंची निवड ही फक्त कर्णधाराच्या सल्ल्यानुसार व्हायला हवी, सुनील गावसकर यांचे मत

Playing XI: सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या खेळाडू निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कर्णधाराच्या सल्ल्यानुसार अंतिम ११ खेळाडू निवडले जावेत, असे ते म्हणाले. गावसकर यांना वाटते की कुलदीप यादवला संधी न मिळणं योग्य नाही.
Sunil Gavaskar
Sunil Gavaskarsakal
Updated on

मँचेस्टर : भारतीय क्रिकेट संघाचे महान फलंदाज व समालोचक सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या निवडीवर शंका उपस्थित केली. ते म्हणाले, भारतीय संघातील अंतिम ११ खेळाडूंची निवड ही कर्णधाराच्या सल्ल्यानुसार करायला हवी. मुख्य प्रशिक्षक किंवा इतर कोणाचा प्रभाव संघ निवडीवर असायला नको. सध्या तरी शुभमन गिलनुसार भारताचा अंतिम संघ निवडला जात नसावा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com