Why was India A docked 10 runs against Sri Lanka A
esakal
Why was India A docked 10 runs against Sri Lanka A? भारत अ संघाला तिरंगी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात श्रीलंका अ संघाविरुद्ध काही खास कामगिरी करता आली नाही. ७ फलंदाज १४३ धावांवर माघारी परतल्यानंतर विपराज निगम आणि सूर्यांश शेडगे, या जोडीने शतकी भागीदारी करून भारताचा डाव सावरला. पण, विपराजच्या अर्धशतकापेक्षा त्याने केलेल्या चुकीची चर्चा जास्त रंगली आहे. त्यामुळे भारताच्या धावांत कपात केली गेली.