

Australian media trying to stir an unnecessary controversy: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली पाच सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. ब्रिस्बेन कसोटीचा बराचसा खेळ पावसामुळे वाया गेल्याने ऑस्ट्रेलियाच्या हातून विजय निसटला, अशी ऑस्ट्रेलियन मीडियाची धारणा आहे. त्यामुळे चवताळलेल्या ऑसी मीडियाने भारतीय खेळाडूंना टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. Border Gavaskar Trophy ला सुरुवात होण्यापूर्वी याच मीडियाच्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर विराट कोहलीचे फोटो झळकले होते आणि त्यांनी हिंदीत मथळा दिला होता. आता हिच मीडिया भारतीय खेळाडूंबाबत मुद्दाम वाद घालताना दिसत आहे. भारताच्या आजच्या सराव सत्रानंतरही हेच घडले...