IND vs ENG 1st Test: पाच शतकं करूनही हरले! मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर वेगळ्याच दुनियेत; म्हणतो, फलंदाजांनी निराश केले...

Gautam Gambhir on India’s Test loss to England: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने जबरदस्त फलंदाजी करत पाच शतकं झळकावली. तरीही चौथ्या डावात इंग्लंडने मोठं लक्ष्य पार करत सामना जिंकला. या पराभवानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे.
GAUTAM GAMBHIR ON INDIA’S LOSS
GAUTAM GAMBHIR ON INDIA’S LOSSesakal
Updated on

Gautam Gambhir addresses the media after India’s shock defeat

भारतीय संघाला पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. भारताला चौथ्या डावात ३७१ धावांचा बचाव करता आलेला नाही आणि इंग्लंडने ५ विकेट्स राखून मॅच जिंकली. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आला आणि त्याच्या उत्तरांनी सर्वांना अचंबित केले. फलंदाजांनी पाच शतकं झळकावूनही भारताला पराभव पत्करावा लागल्याने सर्वांना आश्चर्य वाटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com