

T20 WC, IND vs PAK
sakal
सुनंदन लेले
कोलंबो : अनिश्चिततेचे ढग निर्माण झालेली टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील बहुचर्चित भारत-पाक लढत आज होत आहे. कमालीची उत्सुकता वाढलेली असताना लढतीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. त्याच वेळी सामना सुरू झाल्यावर पाऊस नसेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.