World Cup 2025: भारत - ऑस्ट्रेलिया सेमीफायनलसाठी नवी मुंबईचं स्टेडियम हाउसफुल; पण पाऊस घालणार खोडा?

India vs Australia: नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम येथे भारत-ऑस्ट्रेलिया महिला विश्वकरंडक उपांत्य लढतीसाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. सर्व तिकिटे विकली गेल्याने स्टेडियम ‘हाऊसफुल’ झाले असून चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता आहे.
World Cup 2025

World Cup 2025

sakal

Updated on

नवी मुंबई : मुंबईसह नवी मुंबई परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. विशेषतः संध्याकाळी पावसाची हजेरी प्रकर्षाने दिसून येत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य लढत नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com