India vs Bangladesh:भारत बांगलादेशमध्ये खेळणार की नाही? मालिकेवर अनिश्चितता कायम, तमिम इक्बाल यांनी दिलं मोठं अपडेट

India vs Bangladesh Marathi: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका सप्टेंबरमध्ये होणार नसली तरी बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष तमिम इक्बाल यांनी आशावाद व्यक्त केला आहे. बीसीसीआय आणि बीसीबी योग्य कालावधी शोधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
India vs Bangladesh

India vs Bangladesh

esakal

Updated on

नवी दिल्ली : भारताविरुद्धची मायदेशातील मालिका अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आलेली असली तरी बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष तमिम इक्बाल यांना आशा सोडलेली नाही. भरगच्च कार्यक्रमातून या मालिकेसाठी कालावधी तयार करण्यासाठी बीसीसीआयही प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com