

Deepti Sharma | India Women Cricket Team
Sakal
भारतीय महिला संघाने २०२५ चा शेवट गोड केला, श्रीलंकेला ५-० ने व्हाईटवॉश दिला.
तिरुअनंतपुरम येथे झालेल्या पाचव्या टी२० सामन्यात भारताने १५ धावांनी विजय मिळवला.
कर्णधार हरमनप्रीत कौर आणि गोलंदाजांचे योगदान महत्त्वाचे ठरले.