आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

India Dropped 13 Catches in Asia Cup: आशिया करंडक जिंकल्यानंतरही भारतीय महिला क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह. ५ सामन्यांत १३ झेल सोडल्याने सुधारणा करण्यावर अमोल मुझुमदारांचा भर.
India Dropped 13 Catches in Asia Cup

India Dropped 13 Catches in Asia Cup

esakal

Updated on

दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com