IND VS ENG 4TH T20I: भारतीय संघ जिंकत नसेल तर...! पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचं मोठं विधान; म्हणाला, हे खेळाडू..

England beat India in 4th T20I Marathi Cricket News: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यातील पराभवानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर याने संघाच्या कामगिरीबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. भारताने उभारलेल्या १५८ धावा विजयासाठी अपुऱ्या होत्या, हे मान्य करत त्याने गोलंदाजांकडून अपेक्षित अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगितले.
Shreyas Iyer post-match reaction vs England

Shreyas Iyer post-match reaction vs England

esakal

Updated on

Shreyas Iyer post-match reaction vs England India Marathi Cricket Update : इंग्लंडने या मालिकेत वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला चारीमुंड्या चीत केले. चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडने आणखी एक सोपा विजय मिळवताना मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. १२ वर्षानंतर इंग्लंडने भारताविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका जिंकली. पराभवानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर याने संघाच्या कामगिरीबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com