Karun Nair : मतभेद की इतर काही कारण? करुण नायरने अचानक संघ सोडण्याचा घेतला निर्णय, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Karun Nair Quits Vidarbha Team: Here’s What We Know So Far : रणजी ट्रॉफी २०२४-२५ विजेत्या विदर्भ क्रिकेट संघाला आगामी देशांतर्गत हंगामापूर्वी मोठा धक्का बसू शकतो. करुण नायर आणि जितेश शर्मा यांनी विदर्भ संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या हंगामात विदर्भाच्या यशात या दोन्ही खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
KARUN NAIR
KARUN NAIR esakal
Updated on

Why did Karun Nair leave Vidarbha cricket team : भारत-इंग्लंड यांच्यात पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात होणार आहे आणि करुण नायर हा ८ वर्षांनंतर टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमनासाठी सज्ज आहे. करुणने इंग्लंडविरुद्ध तिहेरी शतक झळकावले होते, परंतु त्यानंतर त्याचा फॉर्म गेला आणि तो संघाबाहेर झाला. पण, मागील दोन वर्षांत त्याने देशांतर्गत स्पर्धा गाजवून पुन्हा कसोटी संघात एन्ट्री घेतली आणि आता तो पुमरागमनासाठी तयार आहे. त्याने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सराव सामन्यात द्विशतकही झळकावले. करुण नायर पुनरागमन करत असताना त्याच्याबाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com