

Anil Kumble
sakal
मुंबई : विजेतेपद मिळवल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यर आणि फिल साल्ट यांना संघातून दूर करण्याची मोठी चूक केली. महत्त्वाच्या खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचे महत्त्व पटत नाही तोपर्यंत त्यांना विजेतेपद मिळवणे कठीण असेल, असे स्पष्ट मत अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले आहे.