
थोडक्यात
भारत-पाकिस्तान WCL सामना भारतीय खेळाडूंनी नकार दिल्यामुळे रद्द करण्यात आला.
WCL मधील भारत - पाकिस्तान सामना रद्द झाल्याने याबाबत क्रिकेट वर्तुळात चर्चेला सुरूवात झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीपूर्वी मोहम्मद सिराजला प्रश्न विचारण्यात आला होता.