भारताने माघार घेतली, आम्ही नाही...! पाकिस्तानकडून नव्या वादाला सुरूवात; IND vs PAK सामना रद्द झाल्यानंतर रडारड सुरूच

Pakistan refuses point sharing : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप लीग (WCL 2025) स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना भारतीय खेळाडूंच्या माघारीमुळे रद्द करण्यात आला. पण यानंतर पाकिस्तानकडून नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
PAKISTAN REFUSES POINT SHARING AFTER INDIA'S WCL WITHDRAWAL
PAKISTAN REFUSES POINT SHARING AFTER INDIA'S WCL WITHDRAWALesakal
Updated on
Summary

WCL 2025 मधील भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला

भारतीय खेळाडूंनी वाढता रोष लक्षात घेता माघार घेतली

पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीसह अनेक खेळाडू संतापले

BCCI vs PCB fresh controversy over WCL 2025: पाकिस्तानी माजी खेळाडू रोज काही ना काही कुरापती करताना दिसत आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप लीग मधील भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यानंतर त्यांचा जरा जास्तच जळफळाट झालेला पाहायला मिळतोय. शाहिद आफ्रिदीच्या टीकेत सूर मिसळताना अनेक माजी पाकिस्तानी खेळाडूंनी भारताच्या भूमिकेवर टीका केली. आता तर पाकिस्तानी खेळाडूंनी नवा वाद सुरू केला आहे. IND vs PAK सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना १-१ गुण देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे, परंतु पाकिस्तानकडून आता त्याला विरोध होताना दिसतोय. भारताने माघार घेतली, आम्ही नाही... अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com