Ranji Trophy: महाराष्ट्राकडे २२५ धावांची आघाडी; रणजी करंडक : पंजाबच्या चार बाद १२५ धावा

Maharashtra vs Punjab: महाराष्ट्र विरुद्ध पंजाब रणजी सामन्यात पृथ्वी शॉ व अर्शिन कुलकर्णी यांच्या दमदार खेळीमुळे महाराष्ट्राने पहिल्या डावात ३५० धावा केल्या. रणजी ट्रॉफी, महाराष्ट्र क्रिकेट, पृथ्वी शॉ यांच्या कामगिरीमुळे संघाने पंजाबवर २२५ धावांची आघाडी घेत मजबूत पकड मिळवली.
Ranji Trophy

Ranji Trophy

sakal

Updated on

न्यू चंडीगड : पृथ्वी शॉ (७४ धावा) याची दमदार अर्धशतकी खेळी आणि अर्शिन कुलकर्णी (१३३ धावा) याची शानदार शतकी खेळी याच जोरावर महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाने न्यू चंडीगड येथे सुरू असलेल्या रणजी क्रिकेट करंडकातील ब गटातील साखळी फेरीच्या पंजाबविरुद्धच्या लढतीत पहिल्या डावात ३५० धावा फटकावल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com