Ravi Shastri on India's Loss : रिषभ पंत, करुण नायरच्या विकेटमुळेच भारत हरला : रवी शास्त्री

Karun Nair and Rishabh Pant Wicket : रवी शास्त्री यांनी लॉर्ड्‌स कसोटीत भारताच्या पराभवाचे कारण स्पष्ट केले आहे. रिषभ पंतचा रनआउट आणि करुण नायरचा बाद होणे निर्णायक ठरल्याचे ते म्हणाले.
Ravi Shastri
Ravi Shastri blames Pant and Nair for India's Defeatesakal
Updated on

लंडन : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताच्या पराभवाचे विश्लेषण केले. पहिल्या डावातील रिषभ पंतचा विकेट व दुसऱ्या डावातील करुण नायरचा विकेट लॉर्ड्‌स कसोटीत निर्णायक ठरले अन्‌ याचमुळे इंग्लंडच्या विजयाचे दरवाजे उघडले, असे स्पष्ट मत रवी शास्त्री यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com