India vs Pakistan War: 'पाकिस्तानने युद्ध निवडलं...', भारतीय सैन्याने दिलेल्या चोख उत्तरानंतर सेहवाग, शिखर धवनकडून प्रतिक्रिया

Dhawan and Sehwag React on India-Pakistan Crisis: भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला असून पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तानची प्रमुख शहरं उद्ध्वस्त करण्यात आली आहे. यावर शिखर धवन आणि विरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे.
Shikhar Dhawan - Virender Sehwag
Shikhar Dhawan - Virender SehwagSakal
Updated on

भारतातील जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचे भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आली. त्यानंतर दोन्ही देशाकडून एकमेकांवर हल्ले सुरू झाले आहेत. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानचे जवळपास सर्व हल्ल्यांचे प्रयत्न फोल ठरवण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com