
भारतातील जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचे भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आली. त्यानंतर दोन्ही देशाकडून एकमेकांवर हल्ले सुरू झाले आहेत. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानचे जवळपास सर्व हल्ल्यांचे प्रयत्न फोल ठरवण्यात आले आहेत.