Sourav Ganguly: 'भारतीय क्रिकेट कोणासाठीही थांबत नाही', रोहित-विराटशिवाय खेळण्यावर गांगुलीचा स्पष्ट मेसेज; वाचा काय म्हणाला

Sourav Ganguly on India's performance in England: भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय कसोटी मालिकेत खेळला. या दौऱ्यात कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी झाली. आता याबाबत सौरव गांगुलीने भाष्य केले आहे.
Sourav Ganguly on Team India
Sourav Ganguly on Team IndiaSakal
Updated on
Summary
  • विराट कोहली, रोहित शर्मा आणि अश्विनशिवाय भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.

  • शुभमन गिलने कर्णधारपदाची जबाबदारी उत्तमपणे पार पाडत ७५४ धावांची जबरदस्त खेळी केली.

  • गांगुलीने भारतीय संघाच्या कामगिरीचे आणि सातत्याने चमकलेल्या फलंदाजांचे कौतुक केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com