

Sakal
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी केली नसल्याचे शल्य माजी खेळाडूंच्या मनात आहे. पण तरीही भारतीय संघाने परत एकदा उपांत्य फेरी गाठली आहे हे विसरून चालणार नाही, हेसुद्धा बोलले जात आहे. थोडक्यात सांगायचे तर शेवटच्या टप्प्यात भारतीय संघाकडून सगळ्यांच्या जास्त चांगल्या परिपूर्ण खेळाच्या अपेक्षा आहेत.