Suryakumar Yadav: कोलकातामध्ये निर्णायक सामना! भारताची गोलंदाजी सुधारली तर उपांत्य फेरी नक्की; भारतीय कर्णधाराचे मत
T20 World Cup: झिम्बाब्वेवर मात करून आव्हान कायम राखले आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यासाठी गोलंदाजीत अधिक प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे, असे स्पष्ट मत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.
चेन्नई : झिम्बाब्वेवर मात करून आव्हान कायम राखले आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यासाठी गोलंदाजीत अधिक प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे, असे स्पष्ट मत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.