Suryakumar Yadav: कोलकातामध्ये निर्णायक सामना! भारताची गोलंदाजी सुधारली तर उपांत्य फेरी नक्की; भारतीय कर्णधाराचे मत

T20 World Cup: झिम्बाब्वेवर मात करून आव्हान कायम राखले आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यासाठी गोलंदाजीत अधिक प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे, असे स्पष्ट मत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.
Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

sakal

Updated on

चेन्नई : झिम्बाब्वेवर मात करून आव्हान कायम राखले आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यासाठी गोलंदाजीत अधिक प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे, असे स्पष्ट मत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com