R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

Why Ravichandran Ashwin retired from Test cricket? भारतीय क्रिकेटमधील महान फिरकीपटू आर अश्विनच्या कसोटी निवृत्तीबाबत मोठी चर्चा रंगली आहे. त्याने या निर्णयासाठी गौतम गंभीरला जबाबदार धरले का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, अश्विनने स्वतःच या सर्व चर्चांवर भाष्य करत खरी परिस्थिती स्पष्ट केली.
Ravichandran Ashwin Opens Up on Perth Test Exit

Ravichandran Ashwin Opens Up on Perth Test Exit

esakal

Updated on

Ravichandran Ashwin Opens Up on Perth Test Exit: २०२४ साली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता आणि तेथे आर अश्विन अचानक निवृत्ती जाहीर करेल, असा विचार कुणीही केला नव्हता. मालिकेच्या मध्येच अश्विनच्या निर्णयाने चाहत्यांना व सहकारी खेळाडूंना आश्चर्याचा धक्का दिला. त्या मालिकेत भारताला १-३ असा पराभव पत्करावा लागला आणि १० वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाला द्यावी लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com