शुभमन गिल हा नावापुरता कर्णधार, खरी सूत्र तर...! पहिल्या कसोटीतील पराभवानंतर माजी खेळाडूचं धक्कादायक विधान

Shubman Gill faces harsh criticism after first Test defeat : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर खांद्यावर आलेल्या कर्णधारपदाच्या जबाबदारीच्या दबावाखाली शुभमन गिल दबलेला दिसला. त्याचा त्याच्या फलंदाजीवर परिणाम झाला नाही, परंतु नेतृत्वकौशल्यात अभाव जाणवला आणि त्यावरूनच आता टीका होतेय.
Former cricketer questions Shubman Gill’s authority as Indian captain
Former cricketer questions Shubman Gill’s authority as Indian captain esakal
Updated on

Former cricketer questions Shubman Gill’s authority as Indian captain

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याच्या नेतृत्वावर टीका होताना दिसत आहे. इंग्लंडने लीड्स कसोटीत ३७१ धावांचे लक्ष्य पाच विकेट्स राखून सहज पार केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृ्त्व आले आणि त्याच्या नेतृत्वाखालील पहिल्याच सामन्यात भारताची हार झाली. या सामन्यात नेमकं काय करावं, कोणते डावपेच आखावे हेच शुभमनला कळत नव्हते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com