WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

Women’s Asia Cup 2026: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा ४० धावांनी पराभव करत महिला आशिया करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र या सामन्यात भारताने तब्बल चार झेल सोडल्याने क्षेत्ररक्षणाची चिंता कायम आहे.
WOMEN'S ASIA CUP 2026

WOMEN'S ASIA CUP 2026

esakal

Updated on

दुबई : महिला आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला, मात्र ढिसाळ क्षेत्ररक्षणाची चिंता कायम राहिली आहे. अष्टपैलू दीप्ती शर्माने काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगत अंतिम लढतीसाठी आम्ही सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com