India Archery: अठरा वर्षांनंतर भारताचा सुवर्णभेद; बलाढ्य कोरियावर मात, यशदीप, अतानू, राहुलचा सांघिक विभागात ठसा

India’s Historic Gold in Men’s Team Archery: ढाकामध्ये झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष तिरंदाजांनी पुरुषांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात १८ वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावले. यशदीप भोगे, अतानू दास आणि राहुल यांनी दक्षिण कोरियाच्या संघावर शूटऑफमध्ये मात केली.
India Archery

India Archery

sakal

Updated on

ढाका : भारताच्या पुरुष तिरंदाजांनी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये इतिहास रचला. यशदीप भोगे, अतानू दास आणि राहुल या भारतीय तिरंदाजांनी पुरुषांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात दक्षिण कोरियाच्या खेळाडूंवर शूटऑफमध्ये मात केली आणि भारताला तब्बल १८ वर्षांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com