

IND Vs ENG ODI
esakal
बर्मिंगहॅम: टी-२० मालिकेत प्रामुख्याने फलंदाजांच्या अपयशामुळे दारुण अपयशाचा सामना करावा लागला होता. आता चांगले तंत्र असलेल्या फलंदाजांचा भरणा असल्याने कोणत्याही धावांचा पाठलाग करण्याची आणि मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता हीच भारतीय संघाची जमेची बाजू असणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात उद्यापासून एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे.