
नवी दिल्ली : भारताच्या दोन्ही संघांनी (पुरुष व महिला) दक्षिण आशियाई विभागीय अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर भारताच्या दोन्ही संघांना २०२६ मध्ये लंडन येथे होत असलेल्या जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवता आली.