

Jammu Kashmir Ranji Trophy
sakal
नवी दिल्ली : भल्या भल्या संघांवर मात करून रणजी क्रिकेट स्पर्धेत इतिहास घडवत प्रथमच अजिंक्यपदाचा मान मिळवणाऱ्या जम्मू-काश्मीर संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून कौतुक केले. भविष्यातही येथील खेळाडूंचा हा प्रवास असाच सुरू राहील, असाही विश्वास व्यक्त केला.