Ranji Trophy 2025: पावसाच्या व्यत्ययात मुंबई संघाची कसरत; छत्तीसगडविरुद्ध पहिल्या डावात आघाडीसाठी आता चार विकेटची गरज

Ajinkya Rahane: पावसाच्या सतत व्यत्ययामुळे बीकेसी मैदानावरील मुंबई-छत्तीसगड रणजी सामना अनिश्चिततेच्या छायेत पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसअखेर छत्तीसगडचा संघ ६ बाद १७५ धावांवर असून मुंबईला पहिल्या डावाच्या आघाडीकरिता अजून चार बळींची गरज आहे.
Ranji Trophy 2025

Ranji Trophy 2025

sakal

Updated on

मुंबई : पावसाच्या व्यत्ययात सुरू असलेल्या सामन्यातून मुंबईला आता पहिल्या डावाच्या आघाडीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी छत्तीसगड संघाचे उर्वरित चार फलंदाज बाद करावे लागणार आहेत, परंतु उद्या अखेरच्या दिवशी पावसाच्या अपेक्षित व्यत्ययात किती षटकांचा खेळ होतो, हे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com