Saurav Ganguly: युद्धजन्य परिस्थिती जास्त काळ टिकणार नाही, सौरव गांगुलीचं भाकीत; म्हणाला, भारताचा दबाव...
India Pakistan War : भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेल्या संघर्षावर आणि आयपीएलवर आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं आपली भूमिका मांडली आहे.
India Pakistan War : भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेल्या संघर्षावर आणि आयपीएलवर आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं आपली भूमिका मांडली आहे. ही युद्धजन्स परिस्थिती जास्त काळ टिकणार नाही, असं भाकितही त्यानं केलं आहे.
#WATCH | Kolkata | On the suspension of IPL 2025, Former Indian cricket team captain Sourav Ganguly says, "There is a war-like situation, so this decision had to be taken... I hope the IPL will start again... BCCI will complete the IPL and this kind of situation will not last… pic.twitter.com/cy8T2w9UPn