पाणी प्रदूषण रोखण्यासाठी...

वैयक्तिक पाण्याचा वापरही अत्यंत काटकसरीने केला पाहिजे
water pollution
water pollutionsakal
Summary

वैयक्तिक पाण्याचा वापरही अत्यंत काटकसरीने केला पाहिजे

अशोक तातुगडे

पाण्याच्या प्रदूषणाचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात जलप्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी चार लाख लोकांचा मृत्यू होतो. हे थांबवायला हवे. त्यासाठी हे करायला हवे

water pollution
Air Pollution : वायू प्रदूषणामुळे श्वसन विकारात वाढ
  • कारखान्यातून प्रक्रिया न केलेले अशुद्ध पाणी बाहेर सोडणे बंद केले पाहिजे. हा सर्वात मोठा प्रदूषक आहे.

  • मोठ्या शहरातून सांडपाण्याचे शुद्धीकरण केल्याशिवाय ते इतरत्र न सोडणे. त्याचा पुनर्वापर करणे.

  • सार्वजनिक पाण्याचे स्रोत, जसे की नदी, तलाव, कालवे, विहिरी कुठल्याही तऱ्हेने अशुद्ध न करणे.

water pollution
Pollution Effects on Skin : फुप्फुसानंतर प्रदूषणाचा त्वचेवर घाला!
  • अनिर्बंध आणि अनियोजित शहरीकरण थांबवणे.

  • विंधन विहिरीतूनही, जरी त्या खासगी मालकीच्या असल्या, तरी त्यातून पाण्याचा अनिर्बंध उपसा करणे थांबवले पाहिजे.

  • शेतीत वापरलेल्या कीटकनाशकांमुळे पाणी दूषित होते. सेंद्रिय कीटकनाशके जास्तीत जास्त वापरली पाहिजेत.

  • वैयक्तिक पाण्याचा वापरही अत्यंत काटकसरीने केला पाहिजे.

  • हे सर्व व अन्य उपाय केल्याशिवाय पाण्याचे प्रदूषण व संभाव्य दुर्भिक्ष थांबू शकणार नाही. अन्यथा, विचारवंतांनी इशारा दिल्याप्रमाणे पुढची महायुद्धे पिण्याच्या पाण्यासाठीच होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com