

Why Sundarkand Paath on Hanuman Jayanti is Considered Most Powerful
sakal
Spiritual Power of Sundarkand: प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंचूी साजरी केली जाते. यंदा ही तिथी आज आली असून, अनेक भाविक मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि श्रद्धेने अंजनीपुत्राची जयंती साजरी करतात. या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला, अशी श्रद्धा आहे. प्रभू श्रीरामांचे अखंड भक्त आणि ‘चिरंजीवी’ म्हणून ओळखले जाणारे हनुमान आजही कलियुगात भक्तांचे रक्षण करतात, असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा, जप आणि पारायण करण्याला खास महत्त्व दिले जाते.