कानमंत्र : पावसाळ्यातील आहार

पावसाळ्यात पचनशक्ती, संसर्ग आणि रोगप्रतिकारक शक्तीचा ताण वाढतो; जांभूळ, पेरू, सीताफळ, डाळिंब, नाशपतीसारखी हंगामी फळे नैसर्गिक पोषकतत्त्वांनी शरीराला बळ देऊन आजारांपासून संरक्षण करतात
Experts advise avoiding cut fruits, roadside food and contaminated water during the rainy season to reduce the risk of infections.

Experts advise avoiding cut fruits, roadside food and contaminated water during the rainy season to reduce the risk of infections.

Sakal

Updated on

वैष्णवी ठिगळे

पावसाळा हा ताजेपणाचा, हिरवाईचा ऋतू आहे. मात्र या काळात आर्द्रता वाढल्यामुळे पचनशक्ती कमी होते, संसर्गजन्य आजार वाढतात, रोगप्रतिकारक शक्तीवर ताण येतो आणि सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार यांचा धोका वाढतो. अशा वेळी हंगामानुसार उपलब्ध होणारी फळे आणि भाज्या खाणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हंगामी अन्नपदार्थांमध्ये शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे नैसर्गिकरीत्या उपलब्ध होतात आणि ते रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. पावसाळ्यात खायची हंगामी फळे व त्यांचे फायदे बघूयात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com