
India National Anti-Terrorism History: २१ मे रोजी दरवर्षी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस साजरा केला जातो, जो माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येची स्मृती म्हणून आहे. या दिवशी देशभर लोक दहशतवाद आणि हिंसाचाराविरुद्ध जागरूकता वाढवण्यासाठी शपथ घेतात.