
Significance of Dharmveer Balidan Mas: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेलं बलिदान अनमोल आहे. औरंगजेबाने महाराजांना बंदी करून त्यांना ४० दिवस अत्यंत क्रूर यातना दिल्या, ज्याचा परिणाम म्हणून आज २८ फेब्रुवारीपासून धर्मवीर बलिदान मास पाळला जातो.