Raigad News: गणरायाचे विसर्जन होताच खवय्यांचा मासळीवर ताव! भाव आटोक्यात असल्याने सर्वाधिक खरेदी

Fish Price: काही दिवसांपूर्वी श्रावणदेखील संपला आहे. त्यामुळे आता खवय्यांनी मांसाहाराकडे आपला मोर्चा वळविला आहे. तसेच मासळीचे भावसुद्धा आटोक्यात आले असल्यामुळे स्थानिकांसह पर्यटक व खवय्यांची चंगळ झाली आहे.
Increase in fish purchases

Increase in fish purchases

ESakal

Updated on

पाली : पाच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन झाल्याने अनेकांनी मांसाहाराकडे आपला मोर्चा वळविला आहे. काही दिवसांपूर्वी श्रावणदेखील संपला आहे. त्यामुळे आता खवय्यांच्या उड्या मासळीवर पडत आहे. तसेच समुद्रात मासेमारीसाठी होड्यादेखील रवाना झाल्या आहेत. परिणामी, जिल्ह्यात सध्या समुद्रातील मासेमारी जोरात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मासळी सापडत असल्याने तिची आवकदेखील वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com