Farmer: शेतकरी आता डिजिटल बनणार! काय आहे ॲग्रीस्टॅक योजना? फार्मर आयडीबाबत वाचा महत्त्वाची बातमी

Maharashtra Farmer News: महाराष्ट्रातील शेतकरी आता डिजिटल आहेत. फार्मर आयडी बनवण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
Maharashtra Farmer
Maharashtra FarmerESakal
Updated on

वाणगाव: शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यासाठी ॲग्रीस्टॅक (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर) योजना शासन राज्यात राबवत आहे. त्यासाठी जवळच्या महा ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन आपला ७/१२ला आधार लिंक करून फार्मर आयडी बनवून घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com