Amit Shah: बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी पंतप्रधानांना मिठी मारली असती कारण...; अमित शाहांचे मोठे वक्तव्य

Amit Shah: अमित शहा यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरने केवळ पाकिस्तानलाच नाही तर संपूर्ण जगाला कायमचा संदेश दिला आहे. कोणीही भारताच्या सीमांमध्ये हस्तक्षेप करू नये. अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.
Amit Shah on Balasaheb Thackeray
Amit Shah on Balasaheb ThackerayESakal
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्रातील नांदेड येथे जाहीर सभेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीका केली. भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर, सर्वजण सैन्याच्या शौर्याचे कौतुक करत आहेत. पाकिस्तानचे खोटेपणा उघड करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ अनेक देशांमध्ये पाठवण्यात आले आहे, असं अमित शाह म्हणाले आहेत. तसेच त्यांनी आज बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली आहे. त्यांच्यावरून एक वक्तव्य केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com