Maharashtra: शेती नसतानाही उपसरपंचाला अतिवृष्टीचा लाभ, तलाठ्याने केली मदत; तहसीलदारांकडे तक्रार

Allegations of Irregular Compensation Distribution: बेंबाळ येथील अतिवृष्टी नुकसानभरपाई वाटपात अनियमितता झाल्याचा आरोप करत उपसरपंचाला शेती नसतानाही लाभ मिळाल्याची तक्रार करण्यात आली आहे. तलाठीने नियमबाह्य पद्धतीने मदत दिल्याचा आरोप आहे.
Maharashtra

Maharashtra

esakal

Updated on

उपसरपंच देवाजी राजू ध्यानबोईवार यांच्या नावाने शेती नाही. तरीही त्यांना सन २०२४-२५ च्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळाला. हा सर्व प्रताप येथील तलाठी सुनील नगराळे यांनी केला. या दोघांवरही फौजदारी कारवाई करून पदमुक्त करण्यात यावे अशी मागणी येथील माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य विजय बोम्मावार यांनी पत्रकार परिषदेत केली.

Loading content, please wait...

Related Stories

MLA Prashant Bamb announced key relaxations in the Farmer Loan Waiver Scheme 2026 to ensure benefits reach every eligible farmer.
mantralay
Buldhana
Satara
Marathi News Esakal
www.esakal.com