Harshwardhan Sapkal : कर्जमाफी देण्यासाठी लकवा मारलाय का? भाजप युतीचे सरकार फक्त मलई खाण्यात मग्न

राज्यात दररोज सहा शेतकरी आत्महत्या करत आहेत. परंतु भाजप युती सरकारला त्याचे काही सोयर सुतक नाही.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkalsakal
Updated on

मुंबई - ‘राज्यात दररोज सहा शेतकरी आत्महत्या करत आहेत. परंतु भाजप युती सरकारला त्याचे काही सोयर सुतक नाही. अदानी, अंबानींच्या फाइलवर सह्या करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाताला शेतकरी कर्जमाफीच्या फाइलवर सही करायची वेळ आली की लकवा मारतो का?’’ असा संतप्त सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com