कॅबिनेट मंत्री अधिकार देईनात, सरकार येऊन ६ महिने झाले टेबलवर एकही फाईल नाही; राज्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Mahayuti : सरकार स्थापन होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी राज्यमंत्र्यांना त्यांच्या अधिकारांचं वाटप झालेलं नाही. महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये यामुळे नाराजीचं वातावरण आहे.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisSakal
Updated on

महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. सुरुवातीला मंत्र्यांचा शपथविधी झाला पण खातेवाटप झालं नव्हतं. त्यानंतर आता सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी राज्यमंत्र्यांना त्यांच्या अधिकारांचं वाटप झालेलं नाही. महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये यामुळे नाराजीचं वातावरण आहे. काही राज्यमंत्र्यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहिती आता समोर येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com