

Calligraphy Awareness Needed In Society Says Achyut Palav And Abhishek Singh At A Programme Highlighting Writing Art
sakal
मुंबई: ‘‘आपण जे लिहितो, त्या अक्षरांतून अर्थ स्पष्ट होणे आवश्यक आहे. सुलेखनाबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी मुलांना शाळेपासूनच याचे शिक्षण द्यायला हवे,’’ असे मत प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केले. ‘‘आपल्या देशातील लिपींचे वैविध्य जपून परंपरा निर्माण करावी,’’ अशी भूमिका कॅलिग्राफी फाउंडेशनचे संस्थापक अभिषेक वर्धन सिंह यांनी मांडली.