Calligraphy Awareness: सुलेखनाबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी: अच्युत पालव, अभिषेक सिंह यांची अपेक्षा

Achyut Palav Calls For Greater Awareness About Calligraphy: सुलेखनाची जाणीव बालपणापासूनच रुजवून लिपींचे वैविध्य जपण्याचे आवाहन; शाळांमध्ये सुलेखन शिक्षणाची गरज अधोरेखित
Calligraphy Awareness Needed In Society Says Achyut Palav And Abhishek Singh At A Programme Highlighting Writing Art

Calligraphy Awareness Needed In Society Says Achyut Palav And Abhishek Singh At A Programme Highlighting Writing Art

sakal

Updated on

मुंबई: ‘‘आपण जे लिहितो, त्या अक्षरांतून अर्थ स्पष्ट होणे आवश्यक आहे. सुलेखनाबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी मुलांना शाळेपासूनच याचे शिक्षण द्यायला हवे,’’ असे मत प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केले. ‘‘आपल्या देशातील लिपींचे वैविध्य जपून परंपरा निर्माण करावी,’’ अशी भूमिका कॅलिग्राफी फाउंडेशनचे संस्थापक अभिषेक वर्धन सिंह यांनी मांडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com