Ajit Pawar: खातेवाटपानंतर नेते नाराज तर काही मंत्री असमाधानी... अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत, काय म्हणाले?

Ajit Pawar News: महायुती सरकारचे खातेवाटप पूर्ण झाले आहे. यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarESakal
Updated on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपातील आव्हाने यावर चर्चा केली. ते म्हणाले, "मंत्र्यांची संख्या जास्त असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येकाला खाती द्यावी लागली. अशा स्थितीत काही मंत्री खूश तर काही असमाधानी, हे स्वाभाविक आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. यानंतर आता या वक्तव्याची चर्चा होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com