

प्रमोद बोडके
Solapur News: भाऊबीजपर्यंत (गुरुवार, ता. २३) जिल्ह्यातील ९७ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ११२ कोटी रुपये जमा झाले आहेत. येत्या आठवडाभरात म्हणजे तुळसी विवाहापूर्वी जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ६४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८६७ कोटी रुपये जमा झालेले असतील, असे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.